47)श्रीराम आणि श्रीकृष्ण यांना आपण आदरणीय महापुरुष इतकेच नव्हे तर ईष्वरी अवतार मानतो. अशा स्थितीत त्यांच्या जीवनातील अनेक घटना या ईश्वरी अवताराला तर राहूद्याचा मानवाच्या मोठेपणालाहि न शोभणाऱ्या आहेत, असे आक्षेप अनेकांकडून घेतले जातात. त्यासंबंधी तुम्हास काय म्हणावयाचे आहे?

https://s3.us-east-2.amazonaws.com/hs09071701/wataApalyaHitachya/006-Prashna-047.mp3

45)दैववादाकडून प्रयत्नवादाकडे आपल्या समाजाचे परिवर्तन शिक्षणांतून वा धर्मशिक्षयातून कसे घडवून आणता येईल? (‘संभवामि युगे युगे याचा अर्थ सांगून अवाताराची वाट पाहत वसावे काय’)

https://s3.us-east-2.amazonaws.com/hs09071701/wataApalyaHitachya/006-Prashna-045.mp3

43)विविधतेला शरीराच्या अवयवांची आणि भावनात्मक एकतेला आत्म्याची उपमा देऊन त्यांच्या संयोगाप्रमाणे हे साधावे असे सांगितले जाते. पण्ं शरीराचे अवयव विचारशक्ती,भावना,विकार या सर्वांपासून मुक्त आहेत. यांचे उलट प्रत्येक व्यक्तीजवळ विचार-भावना-विकार या गोष्टी असतात. तेव्हा शरीर आणि आत्म्याप्रमाणे एकता कशी साधता येणार?

https://s3.us-east-2.amazonaws.com/hs09071701/wataApalyaHitachya/006-Prashna-043.mp3

42)वर्णव्यवस्था किंवा मनुस्मृती यांच्यावर आक्षेप का घेतला जातो ? अस्पृश्यता, उच्चनीचता व तज्जन्य वैषम्याची भावना असेपर्यंत हिंदू संघटन कसे शक्य आहे ?संघटनेसाठी आंतरजातीय विवाह प्रशस्त मानावेत का ?

https://s3.us-east-2.amazonaws.com/hs09071701/wataApalyaHitachya/006-Prashna-042.mp3

40)जन्माने वर्ण नेमणे व त्यामुळे पारंपारिक धंद्यातच रहावे लागणे हे योग्य आहे का ? त्यामुळे उद्योग-स्वातंत्र्य हिरावले जात नाही का ? जातीय भेद, चातुर्वर्ण्य आजच्या काळात योग्य आहे का ? त्यात दोष किंवा विकृति नाहीत का ? अस्पृश्यता , जातीय भेद हे त्यामुळेच निर्माण झालेले आहेत. अशा स्थितीत चातुर्वर्ण्य स्वीकारावेत का ? समाज जीवनाचे नियम (तत्वे) अपरिवर्तनीय व रचना परिवर्तनीय हे कसे व कोण ठरवणार?

https://s3.us-east-2.amazonaws.com/hs09071701/wataApalyaHitachya/006-Prashna-040.mp3