67)आजकाल सभोवार असे दिसते की नीतिनियम, सत्य, सदाचार वैगरे मूल्ये न पाळणाऱ्यांनाच विजय, श्रेष्ठत्व, लौकिक, सत्ता, संपत्ति प्राप्त होतात. अशा अवस्थेत नीतिमूल्यांच्या परिपालनांकडे सामान्य मनुष्य कसा आकर्षित व्हावा ? त्याची जिद्द कशी टिकावी ?

https://s3.us-east-2.amazonaws.com/hs09071701/wataApalyaHitachya/006-Prashna-067.mp3