स्नान हें व्रत आहे, त्रिकालस्नान करणें धार्मिकतेच्या दृष्टीनें फार प्रशस्त मानले जातें. ज्यांना कशांतच उत्साह वाटत नाहीं अशा खिन्न मनोवृत्तीच्या लोकांनी दोन वेळां, तीन वेळां स्नानाचा नियम करून पाहण्यासारखा आहे.
COPYRIGHT © 2024 श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित