बाहेरच्या घटनांमुळे आपल्या मनात उत्पन्न होणाऱ्या प्रतिक्रियांची वस्तुनिष्ठ चिकित्सा करतां आली तर क्रोध माणसाच्या डोक्यावर चढणे शक्य नाहीं. तो त्याचा आज्ञाधारक सेवक होऊन राहील.