जे वर्तनात उतरत नाहीं तें बोलणें संतांना मान्य नसते. तेव्हा बोलणे व चालणे एकरूप व्हावे या दृष्टीनें प्रामाणिक प्रयत्न तरी निदान माणसाने करीत राहिलेंच पाहिजे.