विकारांना बळी पडल्यामुळे, स्वैराचारामुळे, दुर्वर्तनामुळे माणसाचें नैसर्गिक सामर्थ्य उगीचच वांया जाते. शक्ति नियंत्रित असेल तरच ती प्रभावी ठरतें, हे लक्षात घेतले पाहिजे.