संध्या-पूजादी विधी करावयाचें तें सर्व बरें केलें पाहिजे, एकनिष्ठेनें केलें पाहिजे, कसेंतरी उरकण्याची, टाकणें टाकल्याची भावना, त्यामागें असूं नये. संध्या-पूजादी गोष्टी करण्यांत आस्था पाहिजे, श्रद्धा पाहिजे.
COPYRIGHT © 2024 श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित