स्नानाचा संबंध शरीराच्या स्वच्छतेशी आहे हे लक्षांत घेतलें तरच ते बरें स्नान! चांगल्या स्वच्छ स्नानानें मनहि टवटवीत, उत्साही, प्रसन्न, होवू शकतें. स्नान झालें नसेल तर कोणत्याहि धार्मिक कृत्यांत भाग घेण्याचा अधिकार प्राप्त होत नाहीं, अशी आपली धारणा आहे.
COPYRIGHT © 2024 श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित